आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकाचा परिचय परिपाठाला करून दिला होता.परिचय ऐकून मुलांना पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.
हे खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. मुलांना नक्की वाचायला द्यायला हवं.
No comments:
Post a Comment