गटशिक्षण कार्यालय उमरगा व अभिजात साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन येणेगूर ता.उमरगा या ठिकाणी संपन्न होत आहे.
उद्या कविसंमेलाच्या सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. विद्यार्थी खूप छान लिहीत आहेत. प्रसिद्ध साहित्यिक श्री. बालाजी इंगळे व त्यांच्या टिमचे मनापासून अभिनंदन.
No comments:
Post a Comment